SEARCH THIS BLOG

only search this blog

Saturday 24 September 2011

आपल्या हाताच्या तळवे लोकाचं जगण सुखी करू शकतात, पण ते कोणत्या दिशेला आहेत हे महत्वाच आहे. कस..?

आपल्या हाताच्या तळवे लोकाचं जगण सुखी करू शकतात, पण ते कोणत्या दिशेला आहेत हे महत्वाच आहे. कस..?
तर ऐका,
आपण जेव्हा काही कुणाला मागत असतो किंवा कुणी काही देत असत, तेव्हा आपल्या हाताचे तळवे आकाशाकडे असतात. ....पण जेव्हा आपण कुणाला काही देत असतो, तेव्हा ते जमिनीकडे असतात. म्हणून
तळहात जेव्हा जमिनीकडे असले तरच त्यात मोठेपण आहे...
.म्हणजे देण्यातला आनंदाची बरोबरी कशानेच होऊ शकत नाही....
तुम्हाला काय वाटत...?

No comments:

Post a Comment